नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates: आजपासून भारत विरूद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचाच खेळ झाला. त्या खेळात भारतीय गोलंदाजांना अपेक्षित चमक दाखवता आला नाही. ...
Devendra Fadnavis Office vandalized Update: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनात एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्य ...
कोल्हापूर : मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या जाेरदार पावसामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले. मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस ... ...
राज्यभर सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला व्यवसायालाही बसला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली. मात्र ग्राहकांनीही पाठ फिरविल्यामुळे गुरुवारी तोंडली, टोमॅटो, मिरचीची दरवाढ वगळता इतर भाज्यांचे दर घसरले होते. ...
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवत न्यायालयाने संजय राऊतांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याच निकालावर बोलताना संजय राऊतांनी चित्रपट काढणार असल्याचे विधान केले. ...