नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Dharavi Redevelopment latest news in Marathi : मुंबईतील मिठागरांची २५६ एकर जमिनीवर धारावीतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यावर आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त क ...
९४ टक्के महिलांनी वाटते की, राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात विनामूल्य, विश्वासार्ह आणि सुरक्षित बस परिवहन या प्रमुख मुद्द्याचा समावेश करावा. ...
पश्चिम रेल्वेच्या नवीन सिग्नलिंग प्रणालीची चाचणी घेण्यासाठी या स्थानकांदरम्यान चारही ट्रॅकवर सर्व रेल्वे गाड्या फक्त ३० किमी प्रतितास वेगाने चालविण्याची परवानगी दिली होती. ...