नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
MahaRERA News: दिवाळी, दसरा या सणासुदीच्या काळात नवीन घरांची नोंदणी करणे, नवीन घर विकत घेणे, बिल्डरांनी नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करणे असे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. ...
Apple new Stores in Maharashtra: राजधानी दिल्ली आणि मुंबईनंतर ॲपल कंपनी देशात आणखी चार नवीन स्टोअर्स सुरू करणार आहे. यातील दोन स्टोअर्स हे महाराष्ट्रात असणार आहे. ...
एकीकडे मुंबईत घरांच्या विक्रीमध्ये वाढ होत असताना, मुंबई शहरात गेल्या आठ महिन्यांत कार्यालयांची खरेदी आणि भाड्याने कार्यालय घेणे या प्रकारामध्ये गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सहा पट वाढ ...