मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नवरात्र उत्सवात उपवासासाठी केळीचा वापर वाढल्याने करमाळ्यातील केळीला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केळीचा भाव प्रति किलो २८ ते ३० रुपये किलो झाला आहे. ...
Rohit Pawar PM Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात स्मारक उभारण्याची घोषणा होऊन ८ वर्ष झाली, तरी कोणतेही काम झालेले नाही. हा मुद्दा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापू लागला आहे. ...