मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आचारसंहितेत विद्रूपीकरण कायदा १९९५ नुसार ही कारवाई सुरू असून, सर्व राजकीय पक्षांनीदेखील यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ...
सध्या पालिकेत कोट्यवधींचे प्रकल्प मंजुरीसाठी येत आहेत. कोस्टल रोडचा उपनगरातील टप्पा, जलबोगदे, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, या मोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देखभालीची कामेही येत्या काळात करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीची गरज आह ...