मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Stampede At Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली असून, त्यात ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. ...
सरकारने बजेटच्या 10% रक्कम केवळ भाषेच्या वाढीसाठी खर्च केली पाहिजे. आपण नुसत्या गप्पा मारतो. करीत काहीच नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
मुंबईच्या अरुंद रस्त्यांवरुन कोंडी होणाऱ्या मार्गांवर बेस्ट बस अडकून पडू नयेत यासाठी काही वर्षांपूर्वी बेस्ट प्रशासनाने वातानुकूलित मिडी-मिनी बस ताफ्यात दाखल केल्या होत्या. ...