मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लोकसभेतील अपयशानंतर महायुतीने विधानसभेत यश मिळवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ...
न्यायालय म्हणाले की, भ्रष्टाचार हा कर्करोगाप्रमाणे आहे. त्यामुळे • केवळ सामान्यांवरच परिणाम होत नाही, तर देशाची आर्थिक वाढ आणि नोकरशाहीची कार्यप्रणालीही बिघडत आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करणे, हा एखाद्या संस्थेचा हेतू असू शकत नाही, असे म्हणणे कायद्याच्य ...
धारावी सोशल मिशनच्या (DSM) 'लोक विकास' या उपक्रमाद्वारे धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांची महत्वाच्या सरकारी कल्याणकारी योजनांअंतर्गत नोंदणी झाली आहे. ...
यासाठी गुरुवारपर्यंत ७५ लाखांचे आगाऊ शुल्कही जमा करण्यात आल्याची माहिती उपक्रमाकडून देण्यात आली. एकीकडे कार्यकर्त्यांची बडदास्त केली जात असताना दुसरीकडे कामाच्या दिवशी शहर आणि उपनगरातील सामान्य बेस्ट प्रवासी मात्र तासनतास बसेसची वाट पाहत ताटकळल्याचे ...