मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे मंगळवारी रात्री मुलुंड येथील रुग्णालयात निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई आणि नात असे कुटुंब आहे. ...
रेल्वे मंत्रालयाने मे अखेरपर्यंत तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३१ मेपर्यंत आहे त्याच किमतीत प्रवास करायला मिळणार आहे. ...
दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. ...
ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची जबाबदारी राज्य शासनाने म्हाडावर सोपवली आहे. यानुसार म्हाडाने येथील सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. ...
एकीकडे सर्वत्र तापमान वाढत असतांना,वृक्ष लागवड करा असा संदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे गोरेगाव पूर्व फिल्मसिटीत बिग बॉसच्या शूटिंगच्या सेटसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ...