मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मान्सून काळात मेट्रो कामामूळे मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) पूर्णतः सज्ज आहे. मुंबई मेट्रो ३ च्या सर्व अभियंतांना तसेच कंत्राटदारांना येत्या मान्सून दरम्यान करावयाच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर निर्देश देण् ...
प्रमुख तलावांमधील जलसाठा दिवसेंदिवस खालावत असल्याने लवकरच राखीव साठ्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. मान्सूनला आणखी महिनाभराची प्रतीक्षा असल्याने पाण्यासाठी पर्यायी स्रोतांसाठी पालिकेची धावाधाव सुरू आहे. ...
हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी निवृत्त मुख्य अभियंता शीतला प्रसाद कोरी (५८) याला अटक केली आहे. तोही पुलाच्या आॅडिटिंगदरम्यान घटनास्थळी गैरहजर असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ...