मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईसारख्या शहरात आलिशान आणि मोठं घर विकत घेणं सोपं काम नाही. पण सीमा सिंग यांनी मुंबईतील पॉश भागात एक आलिशान पेंटहाऊस विकत घेतलंय. सध्या याची बरीच चर्चा सुरू आहे. ...
राज्यात गारठा वाढला असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक बदल जाणवत आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update) ...
विशेष म्हणजे येथील भीषण पाणी टंचाई ही स्थानिक भाजप आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात असून त्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...