मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. पावसामुळे कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. ...
मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. मांटुगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे, पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत. ...
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी विस्कळीत झाली आहे. कर्जत-लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. ...
मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे, पण पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. त्याबाबतचा व्हिडीओ एका प्रवाशाने ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर तासाभरात पोलिसांनी त्याची दुरुस्ती केली. ...