मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
उन्हाळ्यात लग्नसोहळे, परीक्षा आटोपताच शाळा- महाविद्यालयांना सुट्या आणि सहलीचे नियोजन आखत असताना नागरिकांना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्याचा सामना करावा लागत आहे ...
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ...
प्रियंका यांच्या छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सभांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्टार प्रचारकांमध्ये प्रियंका गांधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ...
सध्या बाजारात हापूस आंब्यासह इतर प्रजातींच्या आंब्यांचे आगमन होऊ लागले आहे. परंतु बाजारात कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. ...
मुंबईतील मुजोर रिक्षा व टॅक्सींविरोधात आरटीओने सुरू केलेल्या धडक मोहिमेत पहिल्याच महिन्यात ४६० चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यातील ३००हून अधिक चालकांचे परवाने सुनावणीअंती कायमस्वरूपी रद्द केले आहेत. ...
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने देशात नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद अशा सहा ठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृहे उभारण्यात आलेली आहेत. ...
गंगा नदीच्या संवर्धनाच्या नावाखाली २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी खोटी आश्वासने देत विजय पदरात पाडून घेतला. मात्र जिंकून आल्यानंतर गंगा नदीच्या संवर्धनासाठी काहीच काम केले नाही. ...