मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बदलापूर पालिका, अंबरनाथ पालिका यांच्यासह ग्रामीण भागातील रुग्णांची चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र चाचणी याची मागणी केली होती. ...
मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना अनिलक देशमुख यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. ...
महत्त्वाचे म्हणजे शहरातील म्हाडाच्या उपकर प्राप्त धोकादायक इमारतींची यादी जाहीर झाल्यानंतरही सदर इमारतींमधील रहिवाशांना सुखरूप सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यासह इमारतीच्या पुनर्विकासाबाबत ठोस असा निर्णय घेतला जात नाही. ...