मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अतिरिक्त बांधकाम क्षेत्र निर्माण होणार आहे ते विकून एमएमआरडीएला तब्बल २ हजार ४०० कोटी रुपये एवढे घसघशीत उत्पन्न अपेक्षित आहे. बीकेसी येथील ई आणि जी ब्लॉकमधील अनुक्रमे १३५ आणि २५ हेक्टर जमीन सरकारने एमएमआरडीएला मालकी हक्काने दिली आहे. ...
विकासाच्या नावाखाली कल्याण व उपजीविकेची सुरक्षितता दुर्लक्षिली जात आहे. पाणथळ जागांवरील फ्लेमिंगोंची संख्या अनेक पटींनी वाढली असल्याने या जागांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
तरुणाच्या विकृतीमुळे तरुणीला दिवसाला ४० ते ५० अश्लील कॉल येण्यास सुरुवात झाली. घडलेला प्रकार कुटुंबीयाना सांगून, आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगताच, कुटुंबीयाच्या सल्ल्याने तरुणीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. ...
पत्रा चाळ संघर्ष समितीने या वेळी आपल्या व्यथा पत्रकाद्वारे मांडल्या. म्हाडाने समितीच्या पत्राचे उत्तर १५ दिवसांत देऊ, असे सांगितले. तर दुसरीकडे पत्रा चाळ संघर्ष समितीने हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आम्ही आमच्या १३.१८ एकर जागेचा ताबा घेऊ, असे सांगि ...
कंगनावर सर्वच स्तरातून टीका होत असून, मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनीही कंगनाला खडेबोल सुनावले आहे. दरम्यान, अभिनेता हेमंत ढोमे यानेही कंगनावर टीका केली आहे ...