मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सुशांतसिंह राजपूतला प्रकरणात पहिल्यापासूनच भाजपाची भूमिका आक्रमक राहिली असून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही भाजपा नेत्यांनी जोर लावून केली होती. ...
संक्रमणाची गती ब्रेक करण्यासाठी आणि लॉकडाऊन कालावधीत आपल्याला पुढील वैद्यकीय इन्फास्ट्रक्चरचा आढावा घेता येतो. अडचणींना तोंड देणे, व तयारी करण्यासाठी हा लॉकडाऊन महत्त्वाचा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं ...
मुंबई : गणेशोत्सव काळात लॉकडाऊन शिथिल केल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली. उत्सवादरम्यान भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार वाढला. परिणामी, ... ...