मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बिल्डरने घराचा ताबा न देणे, करारनाम्यापेक्षा जास्त रकमेची मागणी करणे; याबाबत घर खरेदीदाराला महारेराकडे तक्रार दाखल करता येते. ग्राहकासह बिल्डरचे हित जोपासण्याची जबाबदारी महारेरावर आहे. महारेराला या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिका ...
या प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली. तरीही प्रतिमहापौर नेमून स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि काही माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत मनसेने प्रतिमहापालिकेचे कामकाज पार पाडले. ...
विक्रोळी स्टेशनलगत रस्त्यावर बेकायदा पार्किंग करण्यात येते. त्यामुळे सामान्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत काही ज्येष्ठ वकिलांनी जनहित याचिका दाखल केली होती. ...
Fire broke out in Andheri: अंधेरीत एका बहुमजली इमारतीतील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. ...
Delhi Mumbai expressway Update: दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. ...