मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ranji Trophy 2022 : मुंबईच्या फलंदाजांनी रणजी करंडक स्पर्धेत घरचं मैदान गाजवले.. मुंबईच्या BKC मैदानावर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दमदार फलंदाजी केली. ...
मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? याची चौकशी करा, अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. तर आवश्यक असेल तर चौकशी करु असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ...