लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील... - Marathi News | It's been 50 years; When will you get the house A generation went from the transition camp to God's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील...

म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे. ...

बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी - Marathi News | 2368 trees of Mumbai-Palghar will be slaughtered for bullet train, approved by the State Tree Authority Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी

Navi Mumbai: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे-भाजप यांचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला आहे. ...

अंधा है क्या, हॉर्न बजाना... म्हटल्याने तरुणीवर हल्ला   - Marathi News | Attack on young woman by a rickshaw puller | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधा है क्या, हॉर्न बजाना... म्हटल्याने तरुणीवर हल्ला  

या प्रकरणी देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक केली आहे. ...

वरळी सी-लिंकवरून उडी घेणाऱ्याचा मृतदेह सापडला, तीन महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता इरादा - Marathi News | The body of the person who jumped from the Worli C-link was found, the intention was expressed three months ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी सी-लिंकवरून उडी घेणाऱ्याचा मृतदेह सापडला, तीन महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता इरादा

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे त्यांनी यापूर्वीच जीवन संपविण्याचा इरादा वक्त केला होता. त्यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविण्यात आहे. ...

गिरणी कामगारांना घर देण्यासाठी किती वर्षे? वारसांचा म्हाडाला सवाल - Marathi News | How many years to house the mill workers A question of heirs to mhada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांना घर देण्यासाठी किती वर्षे? वारसांचा म्हाडाला सवाल

म्हाडाकडे सुमारे १ लाख ७४ हजार ३३२ कामगार आणि वारसांनी नोंदणी केली असून, त्यांना घर देण्यासाठी किती वर्षे लागतील ? असा सवाल गिरणी कामगारांच्या वारसांनी केला आहे. ...

"माझा सख्खा भाऊ का असेना, कारवाई होणारच"; फडणवीसांचा विधानसभेतून इशारा - Marathi News | Even if it's my real brother, action will be taken; Devendra Fadnavis' warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझा सख्खा भाऊ का असेना, कारवाई होणारच"; फडणवीसांचा विधानसभेतून इशारा

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत मनोहर भिडेंच्या विधानाचा संदर्भ देत, आपणास ट्विटरवरुन धमकी आल्याचं त्यांनी सांगितलं ...

भाषा संचालनालयाची मूलभूत कामे झाली ठप्प; भाषा संचालक पदावर अनुभवसंपन्न नेतृत्व नसल्याने अडचणी वाढल्या - Marathi News | The basic functions of the language directorate have come to a standstill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाषा संचालनालयाची मूलभूत कामे झाली ठप्प; भाषा संचालक पदावर अनुभवसंपन्न नेतृत्व नसल्याने अडचणी वाढल्या

मुंबई : भाषा संचालनालयाचे भाषा संचालक हे पद उपसचिव दर्जाचे पद असल्याने अवर सचिवापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या पदाचा ... ...

जागतिक बँकेचा निधी परत गेला आणि ५८ गावे राहिली तहानलेलीच; नोकरशाहीच्या विलंबाचा फटका   - Marathi News | World Bank funds withdrawn and 58 villages left thirsty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक बँकेचा निधी परत गेला आणि ५८ गावे राहिली तहानलेलीच; नोकरशाहीच्या विलंबाचा फटका  

२० सप्टेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार जल स्वराज्य योजना भाग २ अंतर्गत ५८ गावांची निवड करण्यात आली. भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन निवड झालेल्या या गावांमध्ये पाणी साठवण टाक्या देण्याचा निर्णय झाला होता.  ...