मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
"राज्य सरकारला, केंद्र सरकारने आर्थिक नुकसानभरपाई देवून बाधित झोपड्यांतील नागरिकांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठोस आणि जलद कारवाई करावी." ...
Mumbai News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ साली "सबको हक का पक्का घर योजने खाली" एसआरए कायदा नियमात बदल करून २०११ पर्यंतच्या लोकांना सशुल्क घर देण्याची योजना आणली. सन २०१८ साली कायद्यात बद्दल करून देशाचे माजी राष्टपती रामनाथ कोविंद यांनी त ...