मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आयसिसच्या हॅन्डलरसोबत ते इन्क्रिप्टेड संपर्क व्यवस्थेमार्फत संपर्कात होते. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचेही काम ते करीत होते, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे ...
पवार दोन दिवस नाशिकमध्ये हाेते, त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत सहकार मंत्री सावे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. ...
उपलब्ध माहितीनुसार, सहायक इंजिनिअरचे नाव वीरेंद्र प्रताप सिंह असे असून तो २००१ ते २०२० अशा २० वर्षांच्या कालावधीमध्ये गुजरातमधील सुरत येथे कार्यरत होता. ...