मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Full story of Prithvi Shaw controversy - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ हा बुधवारी वादात सापडला. मुंबईतील एका क्लबमध्ये सेल्फी काढताना झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉवर मारहाणीचा आरोप करण्यात आला होता. काय आहे या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट, ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली ...