मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Sandeep Deshpande:1984 सालात माझी रवानगी कर्नाटकातली बिदर जिल्ह्यातील माणिक पब्लिक स्कूलमध्ये झाली. तेव्हा मी पाचवीला होतो. या शाळेतील माझा प्रवेश हाच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. या शाळेमध्ये आल्यावर माझ्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल ...
Mumbai: मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा सध्या ९६ टक्क्यांवर असला तरी मुंबईच्या अनेक भागांत पाण्याच्या कमी दाबामुळे आणि जलवाहिन्यांअभावी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ...
Ganesh Mahotsav: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खरेदीची लगबग वाढली आहे. या खरेदीत गौराईचा थाट वेगळाच असतो. त्यात यंदा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील दागिन्यांची क्रेझ आहे. ...
Ganesh Mahotsav: गौरी गणपतीच्या निमित्ताने मुंबईच्या मध्यवर्ती म्हणजे दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. बाजारात कृत्रिम पानांसह ‘स्पंज’सह पुठ्ठ्यांच्या मखरांची विशेष क्रेझ दिसून आली. ...
Mumbai: ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवस मुंबई आणि परिसरात कृपावृष्टी केल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात तलावांतील पाणीसाठ्यात ४० हजार ५२६ दशलक्ष लिटरने वाढ झाली. ...
Mumbai: गणरायाला सोन्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यासाठी झवेरी बाजार झळाळून निघाला आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वीच झवेरी बाजारात अडीचशे कोटींची उलाढाल झाली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि झवेरी बाजार संघटने ...