मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई शहर आणि उपनगरांच्या पुढच्या स्टेशनांना महामुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई अशी भारी-भारी नावं दिली गेली. मुंबई 'ओव्हरलोड' झाल्यानं हा पर्याय गरजेचाही होता. तुलनेनं कमी किमतीत घरं मिळाल्यानं मध्यमवर्गीयांनी वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर, कामोठे-पनवेलच ...
धोकादायक इमारतींना पुन्हा नोटीस बजाविण्यास सुरुवात झाली असून अशा परिस्थितीत ती इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही, रहिवासी असतील असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
पोलिसांनी आसपासच्या परिसरात त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला, मात्र कोणीच सापडले नाही. अखेर त्या बाळाला पोलिस मोबाईल व्हॅनमधून वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. ...