मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Varsha Gaikwad: काँग्रेसने आपल्या मुंबईतील पक्षसंघटनेत मोठा फेरबदल केला आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली असून, त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...