मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Uddhav Thackeray News: ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे त्यांनी आजच्या मोर्चातील हा अडकित्ता, खलबत्ता लक्षात घ्यावा. या खलबत्त्यात यांना असं चेचून काढू की, पुन्हा अदानींचं नाव काढणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ...
Dharavi Bachav Mahamorcha: अदानी उद्योगसमुहाकडून होणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाने पुकारलेल्या महामोर्चाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ् ...
Dharavi MahaMorcha: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाकडे देण्याच्या निर्णय़ाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या महामोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या महामोर्चासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. ...