मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: सर्वसामान्यपणे मानवाच्या रक्तातील साखर नियंत्रित राहणे गरजेचे असते. जर साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी झाले तर नागरिकांना मधुमेह हा आजार जडू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता असते. ...
Mumbai: घाटकोपर येथे दारू पार्टी करून पाच मित्र फिरण्यासाठी मरिन ड्राइव्हच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले. सायन परिसरात वेगावरचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. अवघ्या काही सेकंदांतच कारने पेट घेतला. ...
Mumbai: मागील काही वर्षांपासून बाहेरील खाद्यपदार्थांकडे सर्वांचा ओढा वाढला असताना शहर उपनगरातील सुमारे ९० टक्के हाॅटेल्स या अन्न सुरक्षा तपासणीत दोषी आढळले आहेत. ...
Mumbai: दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गावरील ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्हदरम्यान एमएमआरडीएमार्फत मार्ग बांधण्यात येत आहे. ९ किमी लांबीच्या या मार्गात दोन भूमिगत बोगदे असून या कामाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आ ...
Mumbai Mill workers: म्हाडाकडून बंद ५८ गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले नाहीत अशा एकूण १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी अभियानाचे आयोजन १४ सप्टेंबरपासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा ...
Ganesh Mahotsav: गौरीच्या पूजेत जसे वैविध्य आहे, त्याचप्रमाणे नैवेद्यही विविध खाद्यपदार्थांचा दाखवला जातो. त्यात मग शाकाहारी, गोड, तिखट पदार्थांचाही समावेश आहे. कोकणात घावन घाटले, देशावरची पुरणपोळी याशिवाय तर काही ठिकाणी कथली आंबील, सोळा प्रकारच्या भ ...