मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
घरांसाठी अर्ज करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनीदेखील ही घरे नाकारली आहेत. त्यामुळे ८,७६८ हून अधिक घरे पडून आहेत. अल्पप्रतिसादामुळे या घरांचे करायचे काय, असा पेच पालिकेपुढे आहे. वर्ग १ अधिकारी वगळून इतर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना या घरांसाठी संधी दिली हो ...
Maharashtra Rain Alert: शुक्रवारपासून राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असून, सोमवारीही (१५ सप्टेंबर) संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
नवीन वर्ष आले की, या रजा रद्द होतात. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, मुंबईतील मराठा आंदोलन आणि आता पुढे नवरात्र.... एकामागोमाग एक सार्वजनिक सण-उत्सव, कार्यक्रम आणि आंदोलने आणि या सगळ्यांच्या बंदोबस्तात राबणारे पोलिस आठ तासांच्या ड्युटीची अपेक्षा धरून आहेत. ...
मराठा समाजाला एसईबीसीमधून १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या आरक्षणाच्या समर्थनार्थही काही याचिका दाखल करण्यात आल्या आहे. ...