मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेला अजूनही वेग प्राप्त झालेला नाही. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे, तर अजूनही विद्यापीठाला २० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. ...
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असल्याने विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने कंबर कसून विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांचे पुराण अजून संपलेले नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सोनेरी काळ विद्यापीठ आणि सरकारच्या अनास्थेमुळे हिरावला गेला आहे. आता निकाल केव्हा लागायचा तेव्हा लागो, पण ही वेळ आता कोण परत करू शकेल? ...
मुंबई विद्यापीठाने चौथी डेडलाइन चुकवल्यानंतरही निकालाच्या प्रक्रियेला गती प्राप्त झालेली नाही. शुक्रवारी विद्यापीठाने फक्त चारच निकाल जाहीर केले. आतापर्यंत विद्यापीठाने ४५१ निकाल जाहीर केले आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाविरोधात आज अभाविपने पुन्हा एकदा कालिना परिसरात आंदोलन केले. मुंबई विद्यापीठातील उर्वरित निकाल लवकरात लवकर लावावे, पुनर्मुल्यांकनासाठी जास्त शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करावी व इतर अनेक मागण्या घेऊन अभाविपने ...
'मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी. आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही. टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही', असं आदित्य ठाक ...