आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालात झालेल्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता निकालाचे काम पूर्ण होत आल्यावर कुलगुरू देशमुख यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त ...
सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही. अजूनही ४७७पैकी ९ निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत. ...
मुंबई विद्यापीठाच्या सेवेत पुन्हा दाखल होण्याची इच्छा डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सक्तीच्या रजेवर असलेले कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी तसे पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिले आहे. ...
सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने ...
बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं अजब कारण विद्यापीठाने मुंबई हायकोर्टात दिलं आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या कारभावार टीका केली आहे. मात्र यावेळी त्यांची टीका खोचक होती. ...
मुंबई विद्यापीठाने सहाव्यांदा निकालाची दिलेली मुदत पुन्हा चुकविली असून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम माणसे करत आहेत रोबोट नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही बहुतांशी काम संपवले आहे, असे अजब स्पष्टीकरण विद्यापीठाने निकालाच्या विलंबावर उच्च न्यायालयात दिले. ...