तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे यावर्षीही प्रचंड हाल झाले, याला मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेली शिवसेनाच जबाबदार असून मतदान करताना यापुढे मुंबईकरांनी त्यांना आज झालेला त्रास लक्षात ठेवावा ...
विधानसभा अधिवेशनाला लवकर जायचं यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथून ट्रेन पकडली. मात्र मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. पावसामुळे कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. ...