...मुंबईत पाणी तुंबले व त्याचा त्रास मुंबईकरांना झाला तर अधिकाऱ्यांची काही खैर नाही. संबंधित अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना तंबी दिली. ...
मुंबईत ७० हून अधिक ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असून, सर्वात जास्त धोकादायक ठिकाणे ही भांडुप, विक्रोळी, कुर्ला, घाटकोपर अशा पूर्व उपनगरात आहेत. ...
मुंबई महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत आदित्य यांनी राज्यपालांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. ...
कांदिवली येथील पन्नाप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात ते म्हणाले, विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे, तर नीती नाही. नीती आहे तर नियत नाही. नियत आहे; पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत. ...
पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी सांगितले की, मागील बऱ्याच दिवसांपासून यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. या निर्णयामुळे रवींद्र नाट्यमंदिरात भरपूर मराठी नाटके होतील. ...