रस्त्यांवर सतत पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न तर निर्माण झाले आहेतच, शिवाय या खड्ड्यांमुळे मुंबईकर करदात्यांच्या खिशालाही चांगलाच फटका बसत आहे. ...
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. सप्टेंबर महिन्यात याबाबत निर्णय घेण्याच्या मानसिक तयारीत पालिका प्रशासन होते. ...
...परंतू पालक मंत्र्यांनाच वेळ मिळत नसल्याने कार्यालय तयार होवूनदेखील उद्घाटन रखडले असल्याचे पत्र शिवसेना (उबाटा) विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना पाठवले आहे. ...
Mumbai News: राजकीय नेत्यांना मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी काळजीवाहू तत्त्वावर दिलेले भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. प्रस्तावित धोरणातील शिफारशीमुळे पालिकेलाच पैसे मोजावे लागणार आहेत. ...
Ganesh Mahotsav: गणेशोत्सवात अधिकाधिक वापर व्हावा, तसेच ओळखण्यासाठी मूर्तिकार व पर्यावरणपूरक मूर्तीचा पीओपीच्या मूर्ती विक्रेत्यांना पालिकेकडून विशेष सूचना दिल्या होत्या. ...