मुंबई शहर आणि उपनगरांच्या पुढच्या स्टेशनांना महामुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई अशी भारी-भारी नावं दिली गेली. मुंबई 'ओव्हरलोड' झाल्यानं हा पर्याय गरजेचाही होता. तुलनेनं कमी किमतीत घरं मिळाल्यानं मध्यमवर्गीयांनी वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर, कामोठे-पनवेलच ...
ठाण्यात लोकलच्या फेऱ्या १,४५५ वरून १,७५० मध्य रेल्वेच्या ठाणे व त्यापुढील रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची २०११ मधील संख्या १४ लाख होती. ...