मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Top-Five Controversies in IPL History: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात दिग्वेश सिंग राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात जोरदार वाद झाला. ...