मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
आज वानखेडेवर १८ हजार चिमुरड्यांच्या तोंडावरही मुंबईचा राजा, रोहित शर्मा... हेच होते. पण, आजच्या सामन्यात नेटिझन्सनी हार्दिकला ट्रोल करण्यासाठी चांगले कारण शोधले.. ...