माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून त्यांच्या आरोग्यालाच धोका नाही, तर रिफायनरींच्या सुरक्षिततेलाही धोका आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला यापुढे माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करण्याचा आदेश दिल ...
विकासकांशी हातमिळवणी करून राज्य सरकारचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान केल्याबद्दल म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...
देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घ्यावा, ही मागणी करणारी जनहित याचिका अर्थहीन आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...