पवई तलावावरील बांधकाम तात्काळ तोडून ती जागा पूर्ववत करावी, असे सांगत आदित्य ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरुन हायकोर्टाने महापालिकेला सुनावले आहे. ...
न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करण्यासाठी, असे करण्यात आले. हा न्यायालयाचा अवमान आहे, असे याचिकेत म्हटले आहे. ...
Court News: कांजूरमार्ग येथे मेट्रोचे कारशेड उभारण्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. जागेची मालकी आपल्याकडे असल्याचा दावा केंद्र सरकार करीत असल्याने राज्य सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. ...