फटाक्यांची माळ फुटावी तसे ओळीने बारा बॉम्बस्फोट मुंबईत घडत गेले आणि एकच हलकल्लोळ उडाला. अशी प्रचंड बॉम्बस्फोट मालिका या शहराने प्रथमच अनुभवली. बॉम्बस्फोटांचा धुरळा खाली बसला तो २५७ जणांचे बळी घेऊन आणि कोट्यवधींची मालमत्ता उद्ध्वस्त करूनच. इतक्या मोठ् ...
१२ मार्च १९९३ ला मुंबई बॉम्बस्फोटाची बातमी टीव्हीवर पाहिली आणि माझे मन सुन्न झाले. त्या वेळी मी जळगावला वकिली करत होतो. हे स्फोट कोणी केले, का केले, हे प्रश्न सामान्यांप्रमाणे माझ्याही मनात घोळू लागले. दोन-तीन दिवसांनी बातमी आली की, या साखळी बॉम्बस्फ ...
‘दहशतवाद’ हा विषय आज जागतिक पातळीवर चिंतेची बाब आहे. कुठे सिरिया, कुठे अफगाणिस्तान, आपल्या देशात तर काश्मीर सतत जळतोय. हे सारे पाहिले की मन अस्वस्थ होते. कारण हे नुसते पाहणे नाहीये, तर या जिवंत अनुभवातून मी स्वत: होरपळून निघालोय. ...