मानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे करण्यात येणारे प्रयत्न त्यांचे मानवी हल्ल्यावरचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यास यशस्वी ठरले आहेत. ...
आॅगस्ट महिन्यात अति पावसामुळे उडीद, मूग पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी महसूल आणि पंचायत समिती यंत्रणा कामाला लागली आहे. ...
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट व अळ्या असलेले जेवण मिळत असल्याची तक्रार जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...