Farmer Protest, Reliance Jio : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. ...
गेल्या 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात या नव्या पाहुन्याचे आगमण झाले. यानंतर, अंबानी कुटुंबीयांनी भगवान श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने श्लोका आणि आकाश अंबानी यांना मुलगा झाल्याची घोषणा केली होती. ...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रिलायन्सच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात होता. पण बच्चू कडू मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना नागप ...
देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न दुप्पट झालेले असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांच्याशी चर्चा करताना मुकेश अंबानी यांनी हे मत व्यक्त केले आहे. ...