जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. ...
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या तसेच दिव्यागांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. ...
राज्यातील धनगर समाजाबांधवांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजबांधवाकडून भव्य ढोल-जागर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे ...
दिल्लीत जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. ...
आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : भारतीयांचा मान, सन्मान,गौरव व विविध जाती धर्माच्या लोकांना, राज्यकर्त्यांना योग्य न्याय व हक्क प्रदान करणाऱ्या मनुवादी मानसिकतेच्या काही कार्यकर्त्यानी ९ आॅगस्टला जंतर मंतर दिल्ली येथे पोलीस यंत्रणेसमोर भारतीय संविधानाची ज ...
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी काही समाजकंटकांनी जाहीरपणे प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणाबाजी केल्या. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ ... ...