तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...
कासारसाई-हिंजवडी (ता.मावळ जि.पुणे) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. यासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, भारत माता की ज ...
तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी विद्यार्थी संघ व गोटूल सेना कोरचीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी, बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. ...
कोयत्याचे राजकारण थांबवून ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही सर्व कामगार कोयता हातामध्ये घेऊन आंदोलन करु. असा निर्धार बुधवारी बीडमध्ये झालेल्या ऊसतोडणी कामगार हक्क परिषदेत कामगारांनी केला आहे. ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतूकदार संघर्ष समिती ...
२००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी शिवनेरी किल्ला ते मुंबई पर्यंत पेन्शन रन व पेन्शन दिंडी काढली जात आहे. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सुध्दा सहभाग नोंद ...