विविध मागण्यांसाठी लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत कर्मचा-यांपैकी ६0 टक्के कर्मचारी हे लिपिक संवर्गीय कर्मचारी आहेत. मात्र तरीही या संवर्गाच्या मागण्या ...
धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांच ...
वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करुन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवावी यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर ध ...
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येथील रामलीला मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून २0 रोजी वाशिम येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चातही समाजबांधव सहभागी होणार आहेत. ...
१९५० पूर्वीचे अनेक महत्त्वपूर्ण सबळ पुरावे मन्नेवार समाजाकडे आहेत. तरीसुद्धा मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र न देता समाजाची सर्व प्रकरणे गडचिरोली येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती अवैध ठरवित आहे, असा आरोप करीत..... ...
स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. शुक्रवारी जिल्हाभरातून आलेल्या मोर्चेकरी महिलांनी समता मैदान फुलून गेले होते. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ असे न ...
कबनूर (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये सहभागी असणाºया अन्य संशयितांना आरोपी करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यासह परिसरातील युवकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर शुक्र ...