आषाढी एकादशीच्या आधी दोन दिवस म्हणजे आषाढ महिन्यातल्या नवमीला कांदे नवमी साजरी करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. ही काही नुसतीच परंपरा नाही बरं का... याच्या मागे मोठे शास्त्र दडले आहे... ...
Rain Ratnagiri : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धर ...