सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असून, कोयना धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सुमारे ५७ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. ...
मूर्तिजापूर (जि. अकोला ): तालुक्यात १६ अॉगष्ट पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पुर्णा, काटेपूर्णा, उमा आणि कमळगंगा नद्यांना पूर आला असून, दोन उमा आणि पिंपळशेंडा जल प्रकल्पांनी पातळी ओलांडली असल्याने सांडव्यातून विसर्ग होत आहे. ...
सततच्या पावसाने पिकांची मूूळे कमकुवत झाली असून सुर्य प्रकाशाविना अन्न निर्मिती मंदावल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का’ अशी विचारण्याची वेळ सर्वांवर आली आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, सोमवारी सायंकाळपासून जोर वाढला आहे. कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंत ७४ मिलीमीटर पाऊस झाला असून, १०१.४५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणाचे दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली. पाऊस कमी झाला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने नद्यांची फूग कायम आहे. अद्याप ४९ बंधारे पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे. ...