लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या ४८ तासांत मान्सूनचा पाऊस दक्षिण कोकणसह गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत तो महाराष्ट्रातील बऱ्याच भागात येण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिला.विदर्भात विखुरलेल् ...
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे ...
अकोला : राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल पण, कृषी हवामान शास्त्र मॉडेलनुसार वाºयाचा वेग कमी आढळून आल्याने जून, जुलै तसेच आॅगस्ट महिन्यात सात जिल्ह्यांसह तीन ते चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ...
कुडाळ तालुक्याला पावसासह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांची पडझड झाल्याने वीज वितरण विभागाचे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम ...