चंद्राबाबू नायडू यांनी नवी दिल्लीत मोदी सरकारविरुद्ध उपोषण करत, आपल्या मागण्या मांडल्या. चंद्राबाबूंच्या या उपोषणाला शरद पवारांपासून ते फारुक अब्दुल्लांपर्यंत, अरविंद केजरीवालपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत सर्वांनीच आपला पाठिंबा दर्शवला. ...
मालेगाव तालुक्यातील ७१ गावांमधील प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या ४० हजार १३८ लाभार्थी शेतकºयांच्या नावावर पहिल्या टप्प्यात १६ कोटी ९२ लाख ८३ हजार ९७६ रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली. ...
राज्य परिवहन महामंळाच्या वतीने शिवशाही शयनयान बसेसच्या तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. कमी झालेल्या तिकीट दरामुळे खासगी वाहतुकीसोबत सक्षमपणे स्पर्धा करून जास्तीत जास्त प्रवासी वर्ग शिवशाहीला जोडला जाईल, या अपेक्षेने तिकीट दरात कपात कर ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत सन २०१६-१७ मधील विविध योजनांसाठी जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आलेली सुमारे दोन कोटी सतरा लाख रुपयांची रक्कम अखर्चित राहिल्याने शासनाकडे जमा झाली आहे. ज्या कामांसाठी रक्कम मंजूर होती त्या कामांचे प्रस्ताव पुन् ...
पैसे असो वा एखादी वस्तू हरवली असेल अन् ती कुणाला सापडली तर सहसा कुणी परत देण्यास तयार होत नाही. असे बऱ्याच वेळा आपण पाहतो. परंतु, सापडलेले पैसे कुणाचे आहेत. त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यास पैसे किंवा रक्कम परत देणारी माणसेही समाजात खूप कमी असतात. ...
उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील ...
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे खात्याने महापालिकेशी तातडीने करार करावा यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आदेश देऊन शनिवारी (दि. ९) महिना पूर्ण होत आहे. परंतु तरीही पाटबंधारे खात्याने टाळाटाळ कायम ठेवली असून आठ वर्षांपासून न झालेला करार अ ...