बाजारात बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाला आहे. सध्या १२५ ते १७० रुपये इतका दर मिळत आहे. यामुळे ‘दुष्काळात धोंडा महिना’ अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. ...
पुलवामासह देशभरात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून द्वारका ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे शहीद निधीसाठी ५ हजार रुपयांचा निधी जमा केला. ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गत चार वर्षांपासून रखडलेले पीव्हीसी पाइप आणि तेलपंप योजनेचे अनुदान त्वरित आदिवासी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली. ...
शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. मात्र हे चित्र आता बदलले असून, करवंद, जांभळं, आंबे व स्ट्रॉबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला असून, विक्रीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. ...
कोल्हापूर विभागातील १८ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असून, उर्वरित १० कारखान्यांकडे २५७ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. सर्वाधिक ९६ कोटी रुपये वारणा कारखान्याकडे एफआरपी थकीत ...
अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील विलीनीकरणास मोठ्या रकमेच्या ‘एनपीए’चा अडथळा निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्याचे पर्याय जिल्हा बॅँक ...