ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
काही वर्षांआधी राज्य सरकारच्या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे सावकारांना परत करावी लागली होती. त्यावेळी सावकार मुद्दलीसह व्याजालाही मुकला होता. त्यानंतर सावकार कागदोपत्री सोने सरकारी दराने गहाण ठेवतो आणि जमिनीचे विक्रीपत्र करतो. ...