Nagpur News या सुरक्षेमुळे अनेकदा स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही ही खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनासुद्धा असल्याची बाब सोमवारी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. ...
Nagpur News नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले. ...
२०२१ मध्ये भागवत यांनी एका कार्यक्रमात, देशातील हिंदू आणि मुस्लीम समाजासोबत धर्माच्या आधारावर व्यवहार करणे चुकीचे असून, गोहत्येसाठी हिंदू सोडून इतरांची हत्या करणे हे हिंदुत्वाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. ...