खराब दर्जाबाबत सरकार कठाेर नियम बनविणार आहे. त्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना व्हिडीओ काॅल, व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि काॅलिंगमध्ये अडचणी येणार नाहीत. ...
सॅमसंगने सोमवारी एक मोठी घोषणा केली, आता वापरकर्ते त्यांचे खराब झालेले स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच वर्षातून दोनदा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दुरुस्त करून घेऊ शकतील. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी अद्याप शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ...