मोबाईलच्या फाईव्ह जी तंत्रज्ञानाला विरोध करणारी याचिका अभिनेत्री जुही चावला हिने नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. तिच्या आणि इतर याचिका कर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळासाठी ...
मुली या सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असे मीना कुमारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. ...
government warns of kyc fraud to fake calls and messages : केवायसी नसल्यामुळे आपले बँक खाते बंद होईल असे सांगत कोणताही एसएमएस आला तर अशा परिस्थितीत, सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा आणि त्याबद्दल जाणून घ्या. ...
एटापल्ली तालुक्यात फक्त बीएसएनएलची माेबाईल सेवा आहे. तेही तालुक्यातील काही माेजक्याच गावात कव्हरेज मिळते. कव्हरेजची अडचण असली तरी, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. मग कसे कव्हरेज मिळेल, याकरिता मुले वाट्टेल ती शक्कल लढवतात. एटापल्लीपासून अवघ ...